शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

शासनाला पडला भूमिहीन शेतकऱ्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:42 IST

शासनाला १९९४ मध्ये काढलेल्या परिपत्रकाचा विसर : प्रकल्पबाधितांना भूखंड देण्याची मागणी

पनवेल : नवी मुंबई प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना शासनाने १९९४ च्या शासकीय परिपत्रकानुसार ४० चौरस मीटरचे भूखंड देण्याचे आदेश शासनाने पारित केले आहे. मात्र, दोन दशकापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी भूमिहिनांना भूखंड मिळाले नाहीत. एकीकडे परराज्यातील लोंढे वाढत असून शहरात अनधिकृत झोपड्या, घरे बांधून शेकडो एकर जागा काबीज केली जात आहे. तर दुसरीकडे भूमिहीन अद्याप शासनाकडून भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे तालुका संघटक भरत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाच्या परिपत्रकाचे स्मरण करून दिले आहे.

नवी मुंबई प्रकल्पबाधित सिडको क्षेत्रातील अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर, मिठागर कामगार, १२ बलुतेदार, मच्छीमार, ग्रामकारागीर हे नवी मुंबई प्रकल्पामुळे निराधार झाले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून करीत आलेले पारंपरिक व्यवसाय यामुळे नष्ट झाले. शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा शासनालाच विसर पडला आहे. विशेष म्हणजे, सिडको अधिकाºयांना हाताशी धरून काही बिल्डरांनी ४० चौ.कि.मी.चे भूखंड लाटण्याचा प्रकार यापूर्वी नवी मुंबईत झाला आहे. भरत पाटील यांनी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनाही यासंदर्भात पत्र दिले आहे. सिडकोने त्वरित शासनाच्या परिपत्रकानुसार भूमिहिनांना भूखंड देण्यास सुरुवात करावी. तहसील कार्यालयाच्या मार्फ त अहवाल मागवून हे भूखंडवाटप करण्याची विनंती पाटील यांनी केलीे.