शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मत्स्यव्यवसायाकडे वळावे

By admin | Updated: September 1, 2016 03:17 IST

मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के.एच.पुजारी यांनी केले.

रोहा : मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के.एच.पुजारी यांनी केले. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. तसेच शेतीपूरक जोडधंद्यातील गरज पटवून देताना महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनाचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालनासारख्या जोडधंद्याची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अधिनस्त कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गाव तलावातील मत्स्यसंवर्धन या विषयाचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले, यावेळी पुजारी बोलत होते. विशेषज्ञ माधव गीते यांनी आपल्या प्रास्ताविकात गाव तलावातील मत्स्य संवर्धनाचे महत्त्व विषद केले. प्रमुख पाहुणे डॉ. स्वामी यांनी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचे महत्त्व विषद केले. डॉ. कोळी यांनी माशापासून उपपदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान मच्छीमार महिलांनी आत्मसात करून आपले जीवनमान उंचवावे असे नमूद केले. कार्यक्र माच्या पुढील तांत्रिक सत्रामध्ये प्रा. माधव गीते यांनी मत्स्य संवर्धनातील तांत्रिक बारकाव्यांसह मत्स्य संवधर्नाविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये मत्स्यसंवर्धनात वैविध्य आणण्यासाठी नवीन मत्स्य जातींचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे नमूद केले. तसेच मत्स्य संवर्धन हा व्यवसाय कसा फायदेशीर असून शेतीपूरक जोडधंद्याची सद्यस्थितीतील गरज पटवून देतानाच राजन झेमसे यांच्यासारखे शेतकरी इतरांना दिशादर्शक म्हणून ठरू शकतात असे नमूद केले. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्यपालन, कुक्कुटपालन इ. जोडधंद्यांची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे शक्य असल्याचे सांगितले.यानंतर शेतकरी, सरपंच महेंद्र ठाकूर यांनी राबविलेल्या गाव तलावातून घेतलेल्या पाण्याचे आरो प्रणालीद्वारे शुध्दीकरण करून सुरक्षित व आरोग्यदायी पेयजल योजना अत्यंत अल्प दरामध्ये ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. या कार्यक्र मास अलिबाग, रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्र म काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था कार्यक्र म समन्वयक डॉ. के. एच. पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली तर सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वामी, डॉ. कोळी, डॉ. रेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.