शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

शेतकऱ्यांना मिळाली २६ लाख रुपये थकबाकी, चार वर्षांचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:32 IST

Farmers get arrears of Rs 26 lakh : बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांची थकीत रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कांदा मार्केटमध्ये २०१७ पासून चार शेतकऱ्यांचे २६ लाख रुपये थकविले हाेते. सभापती अशोक डक व संचालक मंडळाने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले आहेत.       बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकाचे पैसे व्यापाऱ्यांनी थकविल्याच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी सखाराम शिंदे, अविनाश डाेके, मंगेश मीना व अरीफ फकीरा यांनी २०१७ मध्ये गाळा नंबर एफ १५२ मधील व्यापाऱ्याकडे पाठविला होता. पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे २६ लाख ७ हजार ६६५ रुपये परत केले जात नव्हते. सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक अशोक वाळुंज व प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. बँकेकडे पाठपुरावा करून गाळ्याचा लिलाव  करत शेतकऱ्यांना पैसे दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई