शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांना मिळाली २६ लाख रुपये थकबाकी, चार वर्षांचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:32 IST

Farmers get arrears of Rs 26 lakh : बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांची थकीत रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कांदा मार्केटमध्ये २०१७ पासून चार शेतकऱ्यांचे २६ लाख रुपये थकविले हाेते. सभापती अशोक डक व संचालक मंडळाने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले आहेत.       बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकाचे पैसे व्यापाऱ्यांनी थकविल्याच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी सखाराम शिंदे, अविनाश डाेके, मंगेश मीना व अरीफ फकीरा यांनी २०१७ मध्ये गाळा नंबर एफ १५२ मधील व्यापाऱ्याकडे पाठविला होता. पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे २६ लाख ७ हजार ६६५ रुपये परत केले जात नव्हते. सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक अशोक वाळुंज व प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. बँकेकडे पाठपुरावा करून गाळ्याचा लिलाव  करत शेतकऱ्यांना पैसे दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई