शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

श्वान नियंत्रण केंद्र रखडले

By admin | Updated: August 29, 2015 22:26 IST

सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे

नवी मुंबई : सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे हे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रोज १५ ते २० नागरिकांना श्वानदंश होत आहे. शहरात पशु रूग्णालय व श्वान नियंत्रण केंद्र उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पूर्वी पामबीच रोडवरील कोपरी येथे सदर केंद्र होते. ती वास्तू धोकादायक झाल्यामुळे सद्यस्थितीत क्षेपणभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारण्यात आले आहे. सिडकोने २०१२मध्ये सानपाडा मध्ये भूखंड दिला होता. परंतु सदर ठिकाणी केंद्र उभारण्यास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव जुलै २०१४ ला रद्द करण्यात आला. आता पुन्हा सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असून भूखंड प्राप्त झाल्यानंतर नवीन केंद्राचे काम सुरू होणार आहे.विस्तीर्ण भूखंड हवाश्वान नियंत्रणांचे काम प्रभावीपणे करण्यासाठी १५०० चौ. मिटरचा भूखंड पालिकेला हवा आहे. या पूर्वी तुर्भे उड्डाणपूलाखाली व सानपाड्यातील केंद्राला विरोध झाल्यामुळे मानवी वस्तीपासून दूर अंतरावर भूखंडाचा शोध सुरू आहे.