शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शहरात धोकादायक विद्युत पोलची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:48 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबई : नवी मुंबई शहर विकसित करताना सिडकोने बसविलेले विद्युत खांब नादुरु स्त झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी विद्युत खांब पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबई शहराचा विकास करताना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सिडकोने रस्त्याच्या कडेला विद्युत खांब बसविले होते. त्यानंतर महापालिकेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली असून सिडकोने बसविलेले विद्युत खांब देखील जुने झाले आहेत त्यामुळे धोकादायक विद्युत खांब कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्यावर्षी शहरातल्या धोकादायक आणि जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याच्या प्रस्तावाला महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळाली होती. यामध्ये कोपरखैरणे ते दिघा भागातील ९९९, पामबीच मार्गावरील ४३८, तसेच बेलापूर ते वाशी परिसरातील ७९८ खांब बदलण्यात येणार होते. सदर खांब बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने धोकादायक विद्युत खांबांची पडझड सुरूच आहे. सीवूड रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिमेला रस्त्याच्या दुभाजकामधील जीर्ण झालेला विद्युत खांब अचानक कोसळला यावेळी सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही. धोकादायक विद्युत खांबाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.