शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

सागरी कासवांचे संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: October 6, 2016 03:40 IST

सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे.

नांदगाव/ मुरु ड : सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे. काही लोक कासवांची तस्करी करतात. कासवांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याला किमान सात वर्षे शिक्षा होऊ शकते. वाघांप्रमाणे कासवांचे कायद्याने संरक्षण केले असून कासव बचाव मोहीम जोरदार सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन प्राणी व पक्षिमित्र सागर मेस्त्री यांनी केले. फणसाड अभयारण्याच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त के ले. सागर मेस्त्री म्हणाले की, केळशी व दिवेआगर समुद्रकिनारी असंख्य कासव अंडी देण्यासाठी येतात ती अंडी संरक्षित करण्यासाठी बाजूला तारेचे कुं पण टाकले आहे. १३ वर्षांत सात हजार कासव पिल्लांना जीवनदान दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. गिधाड जात नष्ट होत असल्याबद्दल मेस्त्री यांनी खेद व्यक्त करून फणसाड अभयारण्यात वेगवेगळे प्रयत्न करून ही जात वृद्धिंगत करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल विशेष प्रशंसा केली. यावेळी उपवन संरक्षक ठाणे दादासाहेब शेडगे, विभागीय वनाधिकारी सुरेश दराडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)