शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विसर्जन तलाव परिसरात स्वच्छता

By admin | Updated: March 25, 2017 01:37 IST

महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे जलाशय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी विविध मंडळांच्या सहकार्याने विसर्जन

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे जलाशय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी विविध मंडळांच्या सहकार्याने विसर्जन तलावाभोवतीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. १६ ते ३१ मार्च दरम्यान शहरात जलाशयांसाठी स्वच्छता अभियान राबवले जात असून, त्याअंतर्गत ऐरोलीत मोहीम राबवण्यात आली. २२ मार्च रोजी झालेल्या जागतिक जल दिनाच्या औचित्यावर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व जलाशयांभोवतीची स्वच्छता करून जलशुद्धीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता १६ ते ३१ मार्चदरम्यान शहरात जलाशयांची स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यानुसार शुक्रवारी ऐरोली सेक्टर २० येथील विसर्जन तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी पालिका अधिकाऱ्यांसह मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, विसर्जन तलावात निर्माल्य न टाकण्याचा संदेश दिला. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला घातक असल्याने त्याचा वापर टाळण्याचाही सल्ला दिला.