शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

अलिबागजवळ कार्लेखिंडीतील अपघातांत वाढ

By admin | Updated: May 23, 2017 02:10 IST

अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले

विशेष प्रतिनिधी  लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, कार्लेखिंड घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. शनिवारी दुपारी कार्लेखिंडीत झालेल्या वाहन अपघातामुळे दुपारी चार वाजेपर्यंत येथे मोठी वाहतूककोंडी झाली होती. रस्ता अरुंद असल्याने ओव्हरटेक करताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने येथे अपघात होत आहेत. मुंबई-पुण्याकडून येवून अलिबाग, काशिद, मुरुडकडे जाणारी व येणारी वाहने, उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कारखान्यात येणारी व जाणारी अवजड वाहने, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेत येणारी व जाणारी वाहने, एसटी बसेस, खासगी बसेस अशी मोठ्या प्रमाणावर किमान ५०० ते ५५० वाहनांची ये-जा या कार्लेखिंडीमधून दररोज होत असते. या पार्श्वभूमीवर येथील रस्ता रुंदीकरण झाल्यास अपघात रोखण्यात यश येण्याची शक्यता आहे.