शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

३१ डिसेंबरपर्यंत करता येणार व्यवसाय परवाना नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:33 IST

पालिकेचे आवाहन; नियमानुसार बंधनकारक

नवी मुंबई : शहरात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक असते. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणेसुद्धा आवश्यक असते. परंतु या वर्षी कोरोना संसर्गामुळे अनेक व्यावसायिकांना परवान्यांचे नूतनीकरण करणे शक्य झाले नाही. परंतु आता अनलॉक अंतर्गत खानावळी, उपाहारगृहे, लॉजिंग बोर्डिंग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर आदी व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने नियमानुसार आपल्या व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज  महापालिकेने व्यवसाय परवाना देण्याची व नूतनीकरण करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे. ही सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी ३१ डिसेंबर २0२0 पूर्वी ऑनलाइन अर्ज करून व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका