शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भाजपाच्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: May 6, 2017 06:31 IST

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना खारघरमधील तब्बल ५० भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना खारघरमधील तब्बल ५० भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे, शेवटपर्यंत पदाधिकाऱ्यांना ताटकळत ठेवल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपाचे जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका खजिनदार अनंता तोडेकर व रामशेठ ठाकूर यांचे कट्टर समर्थक सुरेश ठाकूर यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता काही तास शिल्लक असताना भाजपामध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे पाठविले आहेत. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करू असे, सुरेश ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सेना, शेकाप जोरदार प्रयत्न करीत आहे. राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला मोर्चाच्या कुंदा मेंगडे, राजेंद्र मांजरेकर, दत्ता तांबोळी, सुनीता मुळीक, संतोष शर्मा, लखवीर सैनी आदी पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.