शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथचे ‘नेहरू’ ३७ वर्षांपासून प्रतीक्षेत

By admin | Updated: November 14, 2015 23:53 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शनिवारी अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली. मात्र, ज्या उद्यानात नेहरूंचा पुतळा बसविण्यात आला आहे

अंबरनाथ : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शनिवारी अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली. मात्र, ज्या उद्यानात नेहरूंचा पुतळा बसविण्यात आला आहे, त्या पुतळ्याचे अनावरण अद्याप केलेले नाही. तब्बल ३७ वर्षांपासून तो अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे.१९७८ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकालात अंबरनाथ पूर्व भागात एका उद्यानात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, अनावरण करण्यास विलंब झाल्याने तो तसाच उद्यानात उभा राहिला. अनावरण झालेले नसले तरी त्या उद्यानाला मात्र नेहरूंचे नाव पडले. आज-उद्या करीत तब्बल ३७ वर्षे झाली तरी त्याचे रीतसर अनावरण झालेले नाही. नेहरू जयंतीच्या दिवशी काँग्रेसचे कार्यकर्ते या उद्यानात जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित येतात. पुतळ्याचे अनावरण पालिकेने केले नाही, याची खंत व्यक्त करतात. आता या पुतळ्याकडेही दुर्लक्ष आहे. त्याला हार घालण्यासाठी उभारलेल्या पायऱ्या पूर्णत: खचल्या असून त्या कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा आहे, तोदेखील ढासळण्याच्या स्थितीत आहे.