शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही- नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 1, 2015 18:20 IST

तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, लोकामध्ये मतभेद घडवून आणण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण आपण एकत्र रहाण्याची कारणे शोधली पाहिजेत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

ऑनलाईन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, लोकामध्ये मतभेद घडवून आणण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण आपण एकत्र रहाण्याची कारणे शोधली पाहिजेत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते राज्यसभेमध्ये राज्यघटनेवरील चर्चेमध्ये बोलत होते. देश चालवण्यासाठी समतेबरोबर ममतेचीही गरज आहे. देश आमच्याकडे बघतोय. आमच्या काही जबाबदा-या आहेत. त्या आम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत असे मोदी म्हणाले. 

आपल्या देशाचे संविधान आपल्यासाठी प्रेरणा असले पाहिजे. संविधानाचा संदेश येणा-या पिढयांपर्यंत पोहोचला पाहिजे. संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश आपल्या आजच्या तरुण पिढीला देशाच्या महान नेत्यांविषयी जागरुक ठेवणे आहे.  आज आपले संविधान आपल्यासाठी मार्गदर्शक आहे असे मोदी यांनी सांगितले.  
 
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे 
> डॉ. बाबसाहेब आंबेडकरानां भारतात औद्योगिकीकरण व्हावे असे वाटत होते 
> जनतेला आपल्याकडून खूप आपेक्षा आहेत, त्या आपण पुर्ण केल्या पाहीजेत 
> देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यास नाकारु शकत नाही 
> शाळेत संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायला हवी.