शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी कांदा रडवणार नाही

By admin | Updated: March 31, 2016 03:25 IST

यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.

नवी दिल्ली : यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.कृषी, सहकार व शेती कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा देशात कांद्याचे उत्पादन नऊ टक्क्यांनी वाढणार आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण १0 टक्के असेल. गेल्या वर्षी म्हणजे २0१४-१५ मध्ये देशात कांद्याचे उत्पादन १८ हजार ९२७ टन इतके होते. त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेत ते केवळ तीन टक्क्यांनी कमी होते. तरीही शेतकऱ्यांनी साठेबाजी आणि टंचाई निर्माण केल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागला होता. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत २0 हजार ३३४ टन कांदा उत्पादन झाले आहे. मार्चपर्यंत ते २0 हजार ६३0 टनापर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५३६१ टन कांद्याचे उत्पादन झाले. यंदा ते ५८0३ टनावर जाईल, असा अंदाज आहे. तेलंगणातही कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही कांदा उत्पादनवाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा उत्पादन चांगले असून, भावही नीट मिळत आहे. मात्र काही दलाल या व्यवहारात गडबड करू पाहत आहेत, असे ते म्हणाले.केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकरी आणि ग्राहक यांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)