शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

By admin | Updated: June 2, 2016 18:59 IST

बळीराजापासून सामान्यजन प्रतीक्षेत असलेल्या पावसाचं यंदा जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 2- बळीराजापासून सामान्यजन प्रतीक्षेत असलेल्या पावसाचं यंदा जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ आणि अंदमान-निकोबारला झोडपणारा पाऊस लवकरच महाराष्ट्रातही दाखल होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ओढ देणारा पाऊस यंदा चांगला बरसण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं पत्रकार परिषद घेऊन दिली. मध्य भारतात 113 टक्के पाऊस कोसळणार असून, उत्तर-पूर्व भारतात 94 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये यंदा दमदार पाऊस पडणार असून, मराठवाड्यासह विदर्भालाही दिलासा देण्याची शक्यता आहे. भारतात जुलै महिन्यात सरासरीच्या 107 टक्के पाऊस, तर ऑगस्टमध्ये 104 पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणारे लोक पावसामुळे सुखावणार आहे.