शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना इंटरनेटने जोडल्यास जग बदलेल

By admin | Updated: October 11, 2014 00:30 IST

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.

नवी दिल्ली : भारतात एक अब्जापेक्षा जास्त लोक इंटरनेटने जोडले गेल्यास केवळ त्यांचे जीवनमानच उंचावणार नाही, तर भारतीयांमध्ये नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीचा विस्तार होईल व त्यातूनच जग बदलेल. भारतात मिळणाऱ्या संधींबाबत मी अतिशय उत्साहित आहे, असे फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.दूरसंचार मंत्रालयात पर्यायी तंत्रज्ञानासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आग्रह झुकेरबर्ग यांनी केला असता रविशंकर यांनी तात्काळ सहमती दर्शविली. आम्ही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडे खास फेसबुकसोबत काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे. आयटी फेसबुकसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यायी तंत्रज्ञानाशी निगडित औपचारिकता पूर्ण करण्याला गती दिली जाईल, असे रविशंकर यांनी जाहीर केले.