शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

भारतीयांना इंटरनेटने जोडल्यास जग बदलेल

By admin | Updated: October 11, 2014 00:30 IST

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.

नवी दिल्ली : भारतात एक अब्जापेक्षा जास्त लोक इंटरनेटने जोडले गेल्यास केवळ त्यांचे जीवनमानच उंचावणार नाही, तर भारतीयांमध्ये नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीचा विस्तार होईल व त्यातूनच जग बदलेल. भारतात मिळणाऱ्या संधींबाबत मी अतिशय उत्साहित आहे, असे फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.दूरसंचार मंत्रालयात पर्यायी तंत्रज्ञानासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आग्रह झुकेरबर्ग यांनी केला असता रविशंकर यांनी तात्काळ सहमती दर्शविली. आम्ही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडे खास फेसबुकसोबत काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे. आयटी फेसबुकसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यायी तंत्रज्ञानाशी निगडित औपचारिकता पूर्ण करण्याला गती दिली जाईल, असे रविशंकर यांनी जाहीर केले.