शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

पुढची मॅच जिंकण्यासाठी धोनी गुरवाकडे जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 13:40 IST

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच टी-२० सामन्यात  दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. 
एखादी महत्वाची घटना, निर्णय, निकालावर विनोदी अंगाने उपरोधिक टीका करण्यात अग्रेसर करणा-या सोशल मिडीयावर अशा प्रतिक्रिया पाऊस पडला आहे. 
मॅसेंजिग अॅपमध्ये लोकप्रिय असलेल्या व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या पराभवाला छगन भुजबळांना झालेली अटक आणि झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय असणा-या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेशी जोडले आहे. 
पुढची मॅच जिंकण्यासाठी  उद्या धोनी गुरवा कडे जाणार, असे मॅसेज व्हॉटस अॅपवर फिरत आहे. टि्वटरवर अनेकांनी अतिआत्मविश्वास टीम इंडियाला नडल्याची भावना व्यक्त केली आहे. येणा-या दिवसात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नाही तर, सोशल मिडीयावर यापेक्षा तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकतात.