शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

विरोधामुळे भूसंपादन अध्यादेश मोडीत निघणार?

By admin | Updated: March 25, 2015 01:28 IST

भूसंपादन विधेयकाविरुद्ध विविध राजकीय पक्षांनी एकजूट होत दाखविलेला विरोध आणि कार्यकर्त्यांनी चालविलेले जोरदार आंदोलन पाहता सरकार हे विधेयक मोडीत निघू देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकाविरुद्ध विविध राजकीय पक्षांनी एकजूट होत दाखविलेला विरोध आणि कार्यकर्त्यांनी चालविलेले जोरदार आंदोलन पाहता सरकार हे विधेयक मोडीत निघू देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सरकारने जारी केलेल्या वटहुकूमाच्या विधेयकात रूपांतर करण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदत होती. आम्ही त्यापुढे काय करायचे याचा विचार करू, असे एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने सांगितले. गेल्यावर्षी ३१ डिसेंबर रोजी भूसंपादनासंबंधी वटहुकूम जारी केला होता. संपुआ सरकारने २०१३ मध्ये आणलेल्या भूसंपादन कायद्यात सुधारणा सुचविणारे हे विधेयक विरोधकांनी एकजूट होत राज्यसभेत पारित होऊ दिले नाही. लोकसभेने मात्र त्याला काही दुरुस्त्यांसह मंजुरी दिली. संसदेचा अवकाशकाळ २० एप्रिलपर्यंत असल्याने वटहुकूमाची मुदत आधीच संपणार आहे.पर्यायांवर विचार?अवकाशकाळात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावत विधेयक पारित करण्यात सरकारला स्वारस्य नाही; कारण त्यामुळे सरकारचा आडमुठेपणाच दिसेल आणि अनावश्यक वाद ओढवला जाईल. लोकमत न्यूज नेटवर्क)