शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या कर्जावर पाणी सोडणारा आहे तरी कोण ?

By admin | Updated: April 12, 2016 12:22 IST

८ सरकारी बँकांनी २०१३ ते २०१५ दरम्यान १.१४ लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जावर पाणी सोडले. बुडीत कर्जाची रक्कम वसूल न करण्याचा अंतिम निर्णय कोणी घेतला ?

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १२ -  २८ सरकारी बँकांनी २०१३ ते २०१५ दरम्यान १.१४ लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जावर पाणी सोडले. बुडीत कर्जाची रक्कम वसूल न करण्याचा अंतिम निर्णय कोणी घेतला ? असा प्रश्न तुम्ही विचारला तर, तुम्हाला प्रत्येक बँकेकडून वेगवेगळे उत्तर मिळेल. 
 
इंडियन एक्सप्रेसने माहिती अधिकारातंर्गत २८ सरकारी बँकांकडे अर्ज केला होता. त्यात १०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या बुडीत कर्जावर पाणी सोडण्याचा निर्णय कोणी घेतला असा एक प्रश्न विचारला होता. 
 
त्यावर बँकांनी कुणाच्याही माथ्यावर खापर न फोडता वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने समितीच्या निर्णयाकडे बोट दाखवले आहे. पण या समितीसंदर्भात त्यांनी विस्ताराने खुलासा केलेला नाही. 
 
आरटीआय कायद्यातील कलम ८ (१)(डी) चा हवाला देऊन आयडीबीआय बँकेने कर्जावर पाणी सोडण्याचा निर्णय घेणा-या अधिका-याचे नाव जाहीर करण्यास नकार दिला. सरकारी यंत्रणा या कलमाच्या आधारे माहिती नाकारु शकते. 
 
पण व्यापारी गुपिते उघड झाल्यामुळे नुकसान होणार असेल तर ही माहिती नाकारता येऊ शकते. पण जिथे मोठया प्रमाणावर जनहीत आहे तिथे तुम्ही अशा प्रकारे माहिती नाकारू शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी उप गर्व्हनर के.सी.चक्रबर्ती यांनी कर्जावरील दावा सोडणे हा घोटाळा असल्याचे म्हटले आहे.