शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

नोटाबंदीचा निर्णय आम्ही घेतलाच नव्हता : रिझर्व्ह बँकेचा समितीकडे खुलासा

By admin | Updated: January 11, 2017 00:46 IST

मेनंतर जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या बैठकांमध्येही ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

 नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारने आपणास केवळ एक दिवस आधी कल्पना दिली होती, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे आधी सांगण्यात येत होते. मात्र हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि आरबीआयला फक्त एकच दिवस आधी त्याची माहिती दिली, असे आरबीआयच्या दस्तावेजातून स्पष्ट होत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ७ पानांच्या दस्तावेजातून हे उघड झाले आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या ३ समस्यांना लगाम घालण्यासाठी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. चलनात आलेल्या बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैसा या तीन समस्या असल्याचा उल्लेख सरकारने केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे.नोटाबंदीनंतर राज्यसभेत या विषयावरही चचार्ही झाली, तेव्हा त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने घेतल्याचे सांगितले होते. तो प्रस्ताव केंद्राकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिल्यानंतर ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असंही ते म्हणाले होते. मात्र हा निर्णय रिझर्व्ह बँकेने नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजातून दिसत आहे. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याचा प्रस्ताव १९ मे २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेच्या मंडळाने मंजूर केला होता. त्यावेळी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बाद करण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. आर्थिक स्थायी समितीला दिलेल्या पत्रात आरबीयने याचा उल्लेख केला आहे. इंग्रजी वृत्तपत्राने माहिती अधिकारातील प्रश्नाला उत्तर देताना हा खुलासा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)