शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

आम्ही शांतीचे पुरस्कर्ते, पण हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देऊ - गृहमंत्री

By admin | Updated: January 2, 2016 11:39 IST

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले. पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लष्करच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे पाच तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले खरे पण त्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले व अन्य ६ जण जखमी झाले.
या सर्व घडामोडींची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली. ' भारत हा शांतीचा पुरस्कर्ता आहे. आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण कोणी आमच्या देशावर तुटून पडले, हल्ला केला, तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ' असे ते म्हणाले. 
दहशतवाद्यांशी लढताना जवानांनी दाखवलेल्या धैर्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत त्यांनी भारतीय लष्कर व पंजाब पोलिसांचेही कौतुक केले.