शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कौतुकास्पद; घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव!

By admin | Updated: July 30, 2016 02:18 IST

घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?

रायपूर : घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?. अनेकांना आत्मपरिक्षण करायला लावणारा हा प्रश्न असला तरी त्याचे काही प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केला आहे. घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव टाकत त्यांनी मुलींच्या अस्तित्वाला नवे परिमाण दिले आहे. तर पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत वाढलेल्या या समाजाने परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे नवे पाउलही समजले जात आहे. समाजात आणि शैक्षणिक वर्तुळात मुलींची ओळख सशक्त व्हावी, हा यामागचा हेतू आहे. स्थानिक प्रशासनाच्या योजनेंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. माओवाद्यांचा काही प्रमाणात प्रभाव असलेल्या बालोद जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी या योजनेची सुरुवात झाली. बालोदचे जिल्हाधिकारी राजेश सिंह राणा यांनी सांगितले की, समाजात मुलींचे महत्व वाढण्यासाठी आणि मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. बालोद जिल्ह्यातील अनेक गावात आतापर्यंत २,७०० घरांवर मुलींच्या नेमप्लेट लागल्या गेल्या आहेत. स्थानिक प्रतिनिधी, सरपंच आणि अधिकारी यांच्यात विचार विमर्श झाल्यानंतर पंतप्रधानांची बेटी बचाव, बेटी पढाव ही मोहिम राबविण्यात येत आहे. १२ ग्रामपंचायतींकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (वृत्तसंस्था)संपूर्ण राज्यात राबविली जावी मोहीम- एका गावातील अकरावीतील विद्यार्थीनी पेमिना साहू हिने सांगितले की, आमच्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. या योजनेमुळे मुलींच्याबाबत गावातील लोकांची विचारपद्धती बदलत असल्याचे दिसून येत आहे. अन्य एक विद्यार्थीनी जागृति टेकम म्हणाली की, ही मोहीम पूर्ण राज्यात राबविली जावी. दरम्यान, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी या नेमप्लेट हिरव्या रंगातील आहेत तर पांढऱ्या रंगाने यावर नाव लिहिले आहे. तथापि, या योजनेचा शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विस्तार करण्याचा विचार सुरु आहे.