शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

३२ कोटींच्या अर्थसाहाय्यासाठी लढा विवेक ठाकरे : जनसंग्राम संघटनेतर्फे आज शेवमुरमुरे आंदोलन

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : जिल्‘ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : जिल्‘ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराचे रुग्ण किंवा उपवर मुलामुलींचे पालक अशी वर्गवारी न करता सरसकट १ लाख रुपये ठेवीपोटी द्यावे असे त्यांनी सांगितले.
ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी जिल्हा उपनिबंधक दर्जाचे स्वतंत्र वसुली अधिकारी तसेच रिक्त असलेल्या ६ ठिकाणी तालुका उपनिबंधक दर्जाचे अधिकारी मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ४ जानेवारी रोजी लोकशाही दिनातील ९८० ठेवीदारांच्या तक्रारी दाखल दाखल व्हावी. तसेच जिल्‘ातील सुमारे १२०० ठेवीदारांना एक लाखाप्रमाणे १२ कोटी व यापूर्वीचे शासनास पाठविलेल्या प्रस्तावाचे २० कोटी रुपये अशा ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली.
बीएचआर पतसंस्थेच्या ४८ मालमत्तांचे दस्तऐवज लीलाव व विक्री प्रक्रियेसाठी एमपीआयडी कायद्याने ठेवी परत मिळण्यासाठी सक्षम प्राधिकारी द्यावे यासाठी शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.