शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

By admin | Updated: October 8, 2014 01:15 IST

प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’

नायगांव : प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’ याअंतर्गत वसई विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी केले.आपल्या अडचणी दूर होऊन उतम प्रशासक मिळावा, यासाठी मतदार लोकप्रतिनिधींना निवडून देतात. मात्र, असा उत्तम कारभार करण्यात यावा, यासाठी गरजा व मागण्यांचा समतोल राखता आला पहिजे. परंतु, आजचे राजकारण पाहिले तर राजकारणाचा समतोल ढासळलेला दिसतो. प्रश्न केवळ भ्रष्टाचाराचाच नाही तर उत्तम कारभाराचा आहे. वसईचा विचार केला तर वसईसाठी वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. तो तातडीने सोडवायला हवा. प्रकल्पांची गरज ओळखून त्यानुसार सुविध पुरवणे आवश्यक आहे. आता नव्या आर्थिक वर्षात बेरोजगारांच्या कौशल्याला वाव देत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा माफक दरात देणे गरजेचे आहे.काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो यांनी वसईची लोकसंख्या वाढत असल्याने सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याचे म्हटले. सध्या न्यायालयात सुरू असलेली गावांची लढाई यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार हा जलदगतीने लोकसंख्या वाढणारा प्रदेश असल्याने वर्टी समितीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आज केवळ वसई प्रभागासाठी १०० कोटींच्या विकासकामांची तरतुद झाली. पाणी योजनांमधून ५०० एमएलडी जास्त पुरवठा होणार आहे. या वाढत्या मागण्यांना मिळणारा निधीच आवश्यक तरतुद करेल असे ठाकूर म्हणाले. तर मनवेल तुस्कानो यांनी धर्मनिरपेक्षतेची गरज असल्याचे सांगितले. न्यु इंग्लिश स्कुल वसई माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)