शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

By admin | Updated: October 8, 2014 01:15 IST

प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’

नायगांव : प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’ याअंतर्गत वसई विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी केले.आपल्या अडचणी दूर होऊन उतम प्रशासक मिळावा, यासाठी मतदार लोकप्रतिनिधींना निवडून देतात. मात्र, असा उत्तम कारभार करण्यात यावा, यासाठी गरजा व मागण्यांचा समतोल राखता आला पहिजे. परंतु, आजचे राजकारण पाहिले तर राजकारणाचा समतोल ढासळलेला दिसतो. प्रश्न केवळ भ्रष्टाचाराचाच नाही तर उत्तम कारभाराचा आहे. वसईचा विचार केला तर वसईसाठी वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. तो तातडीने सोडवायला हवा. प्रकल्पांची गरज ओळखून त्यानुसार सुविध पुरवणे आवश्यक आहे. आता नव्या आर्थिक वर्षात बेरोजगारांच्या कौशल्याला वाव देत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा माफक दरात देणे गरजेचे आहे.काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो यांनी वसईची लोकसंख्या वाढत असल्याने सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याचे म्हटले. सध्या न्यायालयात सुरू असलेली गावांची लढाई यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार हा जलदगतीने लोकसंख्या वाढणारा प्रदेश असल्याने वर्टी समितीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आज केवळ वसई प्रभागासाठी १०० कोटींच्या विकासकामांची तरतुद झाली. पाणी योजनांमधून ५०० एमएलडी जास्त पुरवठा होणार आहे. या वाढत्या मागण्यांना मिळणारा निधीच आवश्यक तरतुद करेल असे ठाकूर म्हणाले. तर मनवेल तुस्कानो यांनी धर्मनिरपेक्षतेची गरज असल्याचे सांगितले. न्यु इंग्लिश स्कुल वसई माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)