शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वारेमाप वाळू उपशामुळे जलपातळी घटली गिरणाकाठची गावांमधील स्थिती : बंदी नंतरही दिवसरात्र सुरु आहे वाहतूक

By admin | Updated: December 6, 2015 23:51 IST

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत.

विहिरीची जलपातळी घटली
जिल्हाभरातील २८ ग्रामपंचायतींनी वाळू उपशास नकार दिला आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे तेथील पाणी पातळीत घट झाली आहे. या भागातील विहिरींचे जलस्त्रोत कमी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्याचा फटका हा आजूबाजूच्या गावातील सिंचनावर होत आहे. पाण्याअभावी या भागातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम
गिरणा नदीच्या काठी अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदून त्या ठिकाणावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकल्या आहेत. गिरणा नदी काठावर असलेल्या या विहिरींना बारा महिने पाणी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई फारशी या गावांना भासत नव्हती. मात्र वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील विहिरीची जलपातळी घटल्याने त्याचा फटका हा पाणीपुरवठा यंत्रणेवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शिरसोलीसह अनेक गावांमध्ये आजही सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

तापी नदी पात्राकडे वळविला मोर्चा
जिल्हा प्रशासनाने वाळूच्या ४४ गटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आजही गिरणा काठच्या आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, बांभोरी, दापोरा, कुवारखेडे, नागझिरी, धानोरा बुद्रुक गावांमधून मोठ्या प्रमाणात अवैध स्वरुपाचा वाळूचा उपसा सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळूचा उपसा झाल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेली चांगल्या प्रतीच्या वाळूचा साठा हा कमी होत असल्याने वाळू उचल करणार्‍या धुळे, नाशिक, मालेगाव येथील व्यावसायीकांनी अन्य जिल्ह्यातील तापी नदीकडे आपला मोर्चा वळविला आहे.