शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

नांगरटीचे दर भडकले शेतकरी वर्गात नाराजी

By admin | Updated: January 21, 2017 02:10 IST

सावरवाडी : यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात शेती मशागतीच्या कामाची नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरटीचे दर जानेवारी महिन्यापासून भडकल्याने करवीर तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.

सावरवाडी : यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात शेती मशागतीच्या कामाची नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरटीचे दर जानेवारी महिन्यापासून भडकल्याने करवीर तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
एकीकडे नोटाबंदीचा आर्थिक फटका शेती व्यवसायाला बसला असून, दुसरीकडे डिझेल तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी नांगरट करण्यासाठी प्रतिगुुंठ्यामध्ये २५ टक्के दरवाढ केल्याने शेतीच्या नांगरटीच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ लागला आहे.
ऐन हंगामात शेती मशागतीच्या कामांमध्ये मजुरांनी मजुरीची दरवाढ केल्याने मशागतीच्या कामांना शेतकर्‍यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आता बैलांच्या नांगरटीकडेवळू लागला आहे. परिणामी ट्रॅक्टरच्या नांगरटीचे वाढीव दर रद्द करण्याची मागणीही शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.