शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींवर खटले प्रलंबित

By admin | Updated: February 10, 2016 01:31 IST

देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये दोन कोटींवर खटले प्रलंबित असून यापैकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक खटले दहा वर्षांपासून निपटाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. कायदे मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.

नवी दिल्ली : देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये दोन कोटींवर खटले प्रलंबित असून यापैकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक खटले दहा वर्षांपासून निपटाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. कायदे मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.राष्ट्रीय न्यायालयीन डाटा ग्रीडच्या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत विविध राज्यांच्या जिल्हा न्यायालयांमध्ये एकूण २,६०,९९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी ८३ लाख ४६२ खटले (४१.३८ टक्के) गेल्या दोन वर्षांतील आहेत, तर २१ लाख ७२ हजार ४११ खटले (१०.८३ टक्के) दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अडकले आहेत. ‘जस्टिस डिलिव्हरी अ‍ॅण्ड लीगल रिफॉर्म्स’ या विषयावर कायदे मंत्रालयातर्फे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या दस्तावेजांमध्ये ही माहिती नमूद आहे. या आकडेवारीत देशातील सर्व न्यायालयांचा समावेश नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. मापदंड नाहीतएखादा खटला केव्हा प्रलंबित मानला जायचा यासंदर्भात कुठलेही मापदंड नसल्याने या क्षेत्रातील धोरण निर्मात्यांची मोठी अडचण होत असल्याचे कायदा मंत्रालयाचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)