शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

दोन वर्षांत दोन लाख सरकारी नोकऱ्या

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

सरकारी नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या बेरोजगारांसाठी मोठ्या संधी चालून आल्या आहेत. केंद्र सरकार आपल्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदनिर्मिती केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या बेरोजगारांसाठी मोठ्या संधी चालून आल्या आहेत. केंद्र सरकार आपल्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदनिर्मिती केली जाण्याची शक्यता आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार २०१७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत २.१८ लाखांची वाढ करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. गृहमंत्रालय ५६३५ नव्या पदांसह आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून २२००६ करणार आहे. पोलीस विभागात ४७,२६४ नवी पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढून १०,७५,३४१ एवढी होईल. ही संख्या २०१५ मध्ये १०,२८,०७७ एवढी होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या २०१७ पर्यंत १०,८९४ ने वाढवून ५१,०८४ करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतन विभागाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, दूरदृष्टीने सरकार या प्रस्तावांवर विचार करीत आहे. ज्या ठिकाणी गरज असेल तेथे नव्या पदांची निर्मिती करण्याबाबत सरकार विचार करील. शासनप्रणाली अधिक मजबूत होण्यास यातून मदत मिळेल, असेही ते म्हणाले.