शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दोनशे नक्षल्यांनी घेरून केला जवानांवर हल्ला

By admin | Updated: July 20, 2016 05:27 IST

२०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनला घेराव घालून २२ आयईडींचा स्फोट घडवून आणला

पाटणा : सुमारे २०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनला घेराव घालून २२ आयईडींचा स्फोट घडवून आणला त्यात दहा जवान ठार पाच जण गंभीर जखमी झाले. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात जंगलात हा हल्ला सोमवारी दुपारी करण्यात आला. २००८ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने कोब्रा बटालियनची उभारणी केली असून प्रथमच तिची एवढी मोठी जीवितहानी झाली आहे. नक्षलवाद्यांविरोधात जंगलांत गनिमी पद्धतीने लढण्यासाठी खास ही बटालियन तयार करण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुमरी नाला भागात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या चकरबंदा जंगलात नक्षलवाद्यांशी सोमवारी दुपारी चकमक सुरू झाली. कोब्रा तुकडीच्या मदतीला इतर दलांचीही मदत होती. या जंगलात काही वरिष्ठ पातळीवरील नक्षलवाद्यांचे नेते असल्याच्या संशयावरून त्यांच्या शोधासाठी विशेष कारवाई करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)>पंतप्रधानांकडून सांत्वनपंतप्रधानांनी सीआरपीएफच्या जवानांच्या मृत्युबद्दल मंगळवारी तीव्र दु:ख व्यक्त केले व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केली. जखमी जवान लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली.या जीवितहानीबद्दल नितीश कुमार यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना तत्काळ पाच-पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले.