शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दोन दिवसात शेअर बाजारात १ हजार अंकांची उसळी

By admin | Updated: March 2, 2016 16:28 IST

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २ - केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६३ अंकांनी वाढून २४,२४२ अंकांवर तर, निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवून ७३६८ वर बंद झाला. दोन दिवसात बीएसई सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची वाढ झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये ७७७ अंकांची वाढ झाली होती. गेल्या सात वर्षात एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ होती. मागच्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने कोसळत होता मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेअर बाजारात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्के राहील असा अंदाज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक तिमाही पतधोरण आढाव्याच्या नियोजित तारखे आधीच रेपो दरात ( बँका आरबीआयकडून ज्या दराने कर्ज घेतात तो दर) कपात करेल असा अंदाज असल्यामुळे  शेअर बाजाराला तेजी दिसत आहे.