शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते - राहुल गांधी

By admin | Updated: December 1, 2015 18:07 IST

आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते असे मत राहूल गांधी यांनी मांडले ते असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमकपणे बोलत होते.

ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते असे मत राहूल गांधी यांनी मांडले ते असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमकपणे बोलत होते. लोकांना मत मांडण्याच्या अधिकारामुळेच भारत यशस्वी, तर जनतेचा आवाज दाबल्यामुळेच पाकिस्तान अपयशी ठरत आहे. सहिष्णुता ही भारताची शक्ती आहे तर असहिष्णुता ही पाकिस्तानची कमजोरी आसल्याच परखड मत त्यांनी मांडले. 
गुजरात मध्ये काय झाले? गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, पाटीदार समाजाने आंदोलन पुकारलं, सरकारने २० हजार जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. असे बोलत मोदीच्या गुजरात मॉडेलची खिल्ली उडवली
 
राहूल गांधी  यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे -
> अरुण जेटली म्हणतात आंदोलनाची निर्मिती केली जाते.अरुणजी हे तुमच्या मेक इन इंडियासारखे स्वप्न नाही हे वास्तव आहे
> तुम्ही स्कील इंडियाबद्दल बोलता,पण FTII च्या अध्यक्षपदी पात्रता नसलेली व्यक्ती बसवली, त्यामुळेच विद्यार्थी संपावर गेले
> पंतप्रधान आर्थिक विकास व प्रगतीबाबत बोलतात, पण त्याचवेळी त्यांचे सहकारी बॉलिवूड कलाकारांना पाकिस्तानात पाठवण्याची भाषा करतात
> देशातल्या सध्याच्या वातावरणामुळेच लेखक, तज्ज्ञांनी पुरस्कार परत केले, पण अरूण जेटली त्याला बनाव समजतात
> दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींची कट्टरतावाद्यांनी हत्या केली, त्याबाबत पंतप्रधानांचं मौन का?