शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नाताळ सुटीच्या मुद्यावर गदारोळ

By admin | Updated: December 18, 2014 05:08 IST

नाताळच्या (ख्रिसमस) सुटीच्या मुद्याचा वाद अजूनही संपलेला नाही. नाताळच्या दिवशी शाळा उघड्या ठेवण्याची सरकारची चाल

नवी दिल्ली : नाताळच्या (ख्रिसमस) सुटीच्या मुद्याचा वाद अजूनही संपलेला नाही. नाताळच्या दिवशी शाळा उघड्या ठेवण्याची सरकारची चाल असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे सत्ताधारी सदस्यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य करीत प्रत्युत्तर दिले.सरकार संघपरिवाराचा अजेंडा अंमलात आणून सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जात असून त्यामुळे नाताळच्या सुटीवर परिणाम होणार नाही, असे उत्तर सरकारने दिले, मात्र त्यावर समाधान न झाल्याने वरील पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. नायडूंच्या विधानामुळे तणाव...संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना तोंड देताना गांधी कुटुंबाला लक्ष्य बनविले. त्यांच्या विधानावर काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी माझ्या कुटुंबाला लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे मी हा शाब्दिक हल्ला केला, ते त्यांचे शब्द मागे घेणार असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे नायडू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)