शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तीन पाक घुसखोरांना कंठस्नान

By admin | Updated: July 13, 2016 02:55 IST

भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले

अमृतसर : भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अजनाला क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले. अमृतसरपासून २६ कि.मी. अंतरावर मंगळवारी पहाटे ही घटना घडली. तीन पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसल्याचे बीएसएफच्या गस्ती पथकाला आढळून आले. पथकाने त्यांना शरणागती पत्करण्याचा इशारा दिला. मात्र, इशारा न जुमानता ते जवानांच्या दिशेने चालत आले आणि गोळीबार केला. त्यानंतर, उडालेल्या चकमकीत तिन्ही घुसखोर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. एकूण पाच जणांनी घुसखोरी केली होती. त्यातील तिघे मारले गेले, तर दोन जण पाकच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले, असेही हा अधिकारी म्हणाला. ठार करण्यात आलेल्या घुसखोरांजवळ दोन मोबाइल आणि भारतीय चलन आढळून आले. बीएसएफचे (पंजाब फ्रंटियर) महानिरीक्षक अनिल पालीवाल आणि इतर अधिकारी घटनास्थळी आले आहेत. तिन्ही घुसखोर विशीतील होते. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तिघांच्याही अंगात पारंपरिक कपडे होते. भारत-पाक सीमेवरील दरिया मन्सूर सीमा चौकीजवळ ही घटना घडली.