शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११० मच्छीमारांचे गुजरातमध्ये स्वागत

By admin | Updated: December 31, 2016 02:06 IST

पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते.

राजकोट : पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते. पाकिस्तानने सौहार्दाच्या भावनेतून भारताच्या २२० मच्छिमारांची २५ डिसेंबर रोजी सुटका केली असून, त्यापैकी ११० जणांची पहिली तुकडी अमृतसर येथून वेरावळ येथे पोहोचली तेव्हा सर्वच जण भारावून गेले होते. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असते. आम्हाला पाककडून पकडले जाते तेव्हा आमच्या कुटुंबियांना त्रास भोगावा लागतो, असे भागा सोळंकी यांनी सांगितले. पाकच्या ताब्यातून सुटलेल्या मच्छिमारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. आम्हाला सोडतील, याबाबत काहीच खरे नव्हते. १५ महिन्यांपूर्वी मला माझ्या मुलाबरोबर पाकने पकडले होते. पाकने पकडताच मी आजारी पडलो. आता मी सुटलो पण मुलगा कधी सुटेल, हे माहिती नाही, असे सोळंकी म्हणाले. पाकने दुसऱ्यांदा पकडलेले व सुटून आलेले भाना एभा म्हणाले की, मी आता सुटून आलो असलो तरी मासेमारीशिवाय आमच्याकडे उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गच नाही. (वृत्तसंस्था)