शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११० मच्छीमारांचे गुजरातमध्ये स्वागत

By admin | Updated: December 31, 2016 02:06 IST

पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते.

राजकोट : पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते. पाकिस्तानने सौहार्दाच्या भावनेतून भारताच्या २२० मच्छिमारांची २५ डिसेंबर रोजी सुटका केली असून, त्यापैकी ११० जणांची पहिली तुकडी अमृतसर येथून वेरावळ येथे पोहोचली तेव्हा सर्वच जण भारावून गेले होते. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असते. आम्हाला पाककडून पकडले जाते तेव्हा आमच्या कुटुंबियांना त्रास भोगावा लागतो, असे भागा सोळंकी यांनी सांगितले. पाकच्या ताब्यातून सुटलेल्या मच्छिमारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. आम्हाला सोडतील, याबाबत काहीच खरे नव्हते. १५ महिन्यांपूर्वी मला माझ्या मुलाबरोबर पाकने पकडले होते. पाकने पकडताच मी आजारी पडलो. आता मी सुटलो पण मुलगा कधी सुटेल, हे माहिती नाही, असे सोळंकी म्हणाले. पाकने दुसऱ्यांदा पकडलेले व सुटून आलेले भाना एभा म्हणाले की, मी आता सुटून आलो असलो तरी मासेमारीशिवाय आमच्याकडे उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गच नाही. (वृत्तसंस्था)