शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

‘त्या’ ११० मच्छीमारांचे गुजरातमध्ये स्वागत

By admin | Updated: December 31, 2016 02:06 IST

पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते.

राजकोट : पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते. पाकिस्तानने सौहार्दाच्या भावनेतून भारताच्या २२० मच्छिमारांची २५ डिसेंबर रोजी सुटका केली असून, त्यापैकी ११० जणांची पहिली तुकडी अमृतसर येथून वेरावळ येथे पोहोचली तेव्हा सर्वच जण भारावून गेले होते. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असते. आम्हाला पाककडून पकडले जाते तेव्हा आमच्या कुटुंबियांना त्रास भोगावा लागतो, असे भागा सोळंकी यांनी सांगितले. पाकच्या ताब्यातून सुटलेल्या मच्छिमारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. आम्हाला सोडतील, याबाबत काहीच खरे नव्हते. १५ महिन्यांपूर्वी मला माझ्या मुलाबरोबर पाकने पकडले होते. पाकने पकडताच मी आजारी पडलो. आता मी सुटलो पण मुलगा कधी सुटेल, हे माहिती नाही, असे सोळंकी म्हणाले. पाकने दुसऱ्यांदा पकडलेले व सुटून आलेले भाना एभा म्हणाले की, मी आता सुटून आलो असलो तरी मासेमारीशिवाय आमच्याकडे उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गच नाही. (वृत्तसंस्था)