शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

टँकरशिवाय पाणीच नाही

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

औरंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे.

औरंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे.
महानगरपालिकेत हा परिसर जोडूनही जुन्या भागातील नागरिकांची तहान जेमतेम भागवली जात असून, उर्वरित नागरिकांना टँकरशिवाय पर्यायच राहिलेला नाही. नळाला मोटारी लावल्याने पाणी मिळणे कठीण झाले असून, अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या भागातील बोअरने तळ गाठला असून, पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. टँकर अथवा पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे. पूर्वी मनपाचे टँकर येत असत. आता ते टँकरही नवीन वसाहतीत शिरत नसल्याची तक्रार बहुतांश नागरिकांतून होत आहे.
कामगार व अधिकारी या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, पाणीपुरवठा अत्यल्प स्वरूपात होत असल्याने मुबलक पाण्यासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. नवीन वसाहतीची तर कल्पनाच न केलेली बरी, असे या भागातील अरुण सरोदे, पी. सी. वाघचौरे, दळवी आदींचे म्हणणे आहे.