शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाबाबत माघार नाहीच

By admin | Updated: February 27, 2015 01:51 IST

भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा.

नवी दिल्ली : भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा. अर्थसंकल्पानंतर विधेयके मांडली जातील, त्यावर सर्व सूचनांवर खुलेपणाने विचार केला जाईल, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले. या मुद्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले.उपाययोजना पुढे नेण्यात सरकारला कोणताही प्रश्न नाही. मित्र आणि समर्थक पक्ष त्यावर विचार करतील. कोणताही वटहुकूम मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग ते कोळसा विधेयक असो, की खाण, खनिज किंवा ई-रिक्षासंबंधी वटहुकूम असो. या सर्व वटहुकमांवर संसदेत चर्चा घडवून आणली जाईल आणि निर्णय होईल, असे ते म्हणाले. भूसंपादन वटहुकमाबाबत काँग्रेसचे आंदोलन हे पराभूतांनी अस्तित्वासाठी चालवलेले आंदोलन आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा त्यामागे उद्देश नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग म्हणाले.