शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

भूसंपादनाबाबत माघार नाहीच

By admin | Updated: February 27, 2015 01:51 IST

भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा.

नवी दिल्ली : भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा. अर्थसंकल्पानंतर विधेयके मांडली जातील, त्यावर सर्व सूचनांवर खुलेपणाने विचार केला जाईल, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले. या मुद्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले.उपाययोजना पुढे नेण्यात सरकारला कोणताही प्रश्न नाही. मित्र आणि समर्थक पक्ष त्यावर विचार करतील. कोणताही वटहुकूम मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग ते कोळसा विधेयक असो, की खाण, खनिज किंवा ई-रिक्षासंबंधी वटहुकूम असो. या सर्व वटहुकमांवर संसदेत चर्चा घडवून आणली जाईल आणि निर्णय होईल, असे ते म्हणाले. भूसंपादन वटहुकमाबाबत काँग्रेसचे आंदोलन हे पराभूतांनी अस्तित्वासाठी चालवलेले आंदोलन आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा त्यामागे उद्देश नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग म्हणाले.