शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था नाही

By admin | Updated: March 28, 2016 01:06 IST

गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुरक्षा संस्थेकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविणे विशेष मानले जाते. विशेषत: ब्रुसेल्सच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.एकूण विमानतळांपैकी २७ विमानतळांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), भारतीय राखीव बटालियन्स (आयआरबी), राज्य पोलीस दलांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खास नियुक्त केलेल्या सीआयएसएफला बाहेर ठेवण्यात आले. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने या वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या अहवालात सुरक्षेच्या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. विमानतळ सुरक्षेबाबत सध्या सीआयएसएफ हेच एकमेव खास सुरक्षा दल मानले जात असताना ८ अति संवेदनशील आणि १९ संवेदनशील विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे नसावी ही बाब चिंताजनक असल्याचे या समितीने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)