शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था नाही

By admin | Updated: March 28, 2016 01:06 IST

गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुरक्षा संस्थेकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविणे विशेष मानले जाते. विशेषत: ब्रुसेल्सच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.एकूण विमानतळांपैकी २७ विमानतळांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), भारतीय राखीव बटालियन्स (आयआरबी), राज्य पोलीस दलांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खास नियुक्त केलेल्या सीआयएसएफला बाहेर ठेवण्यात आले. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने या वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या अहवालात सुरक्षेच्या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. विमानतळ सुरक्षेबाबत सध्या सीआयएसएफ हेच एकमेव खास सुरक्षा दल मानले जात असताना ८ अति संवेदनशील आणि १९ संवेदनशील विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे नसावी ही बाब चिंताजनक असल्याचे या समितीने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)