शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोन लाख स्क्रीनद्वारे रेल्वे कमावणार दहा हजार कोटी

By admin | Updated: April 25, 2017 00:35 IST

देशभरातील रेल्वे स्टेशनांवर दोन लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून दहा वर्षांसाठी दहा हजार कोटी उत्पन्न

नवी दिल्ली : देशभरातील रेल्वे स्टेशनांवर दोन लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून दहा वर्षांसाठी दहा हजार कोटी उत्पन्न मिळवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनांना लवकरच डिजिटल स्क्रीन प्राप्त होणार आहे.या माध्यमातून प्रवाशाला ट्रेनची वास्तविक वेळ आणि राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसंदर्भात जाहिरातींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (फऊठ)कडे यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टचा गुगल हिस्सा होण्यासाठी उत्सुक आहे. तसेच गुगलनं यासाठी जाहिराती तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे. मायकोसॉफ्ट आणि रिलायन्सलाही या प्रोजेक्टचा भाग होण्याची आकांक्षा असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजलं आहे. यामुळे दूरदर्शनपेक्षाही सर्वात मोठा जाहिरात मंच निर्माण होण्याचे अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)