शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बिहारमधील पराभवासाठी संघ जबाबदार नाही - संघ

By admin | Updated: November 8, 2015 20:46 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील  भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे. महाआघाडीला ऐवढा मोठा विजय मिळेल अशी आशा नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये भाजपाच्या पराभवासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी हे आरोप फेटाळून लावल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी काँग्रेस संघाचा फक्त पराभवच करणार नाही तर त्यांना ठेचून पुढे जाईल असे म्हटले होते. यावरुनही वैद्य यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधींच्या विधानातून काँग्रेसची असहिष्णूता दिसत असून आम्ही अशा भाषेचा निषेध करतो असे वैद्य यांनी म्हटले आहे.