शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

टाटा आणि मिस्त्रींनी घेतली मोदींची भेट

By admin | Updated: October 30, 2016 14:28 IST

टाटाचे अंतरिम चेअरमन रतन टाटा आणि अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 -  टाटा उद्योग समूहात उद्भवलेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर टाटाचे अंतरिम चेअरमन रतन टाटा आणि अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीदरम्यान दोघांनीही टाटा समूहातील घटनाक्रमाबाबत पंतप्रधानांना माहिती देऊन आपापली बाजू मांडली. 
सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून दूर केल्यानंतर  गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली.  तसेच पंतप्रधानांना टाटा समुहातील सद्यस्थितीबाबात माहिती दिली. तत्पूर्वी टाटा यांनी आपल्याला काम करण्यासाठी मोकळीक न दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी रतन टाटा यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, मिस्त्री यांना पदावरून दूर करण्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांना तातडीने फोन करून निर्णयाबाबत माहिती दिली होती.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून त्यांना याबाबत माहिती दिली होती.