शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

तामिळनाडूला 3 दिवस 6000 क्युसेक पाणी सोडा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

By admin | Updated: September 27, 2016 19:24 IST

कर्नाटक सरकारनं पुढील तीन दिवस तामिळनाडूला 6000 क्युसेक पाणी सोडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.27 - कर्नाटक सरकारने पुढील तीन दिवस तामिळनाडूला 6000 क्युसेक पाणी सोडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसंच कावेरी पाणी वाटपावरुन दोन राज्यांमध्ये सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करावा, असे पुन्हा एकदा कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे. त्यानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत बैठक घेऊन शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत केंद्र सरकारला देण्यात आली आहे.
 
तामिळनाडूला पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्नाटकने त्याची अंमलबजावणी केली नाही. यावरुन कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारलं. यंदा पाऊस कमी पडल्याने कावेरी नदीच्या खोऱ्यात पाणीसाठा कमी असून तो कर्नाटकातील शेतकऱ्यांनाच पुरेसा नाही. त्यामुळे तामिळनाडूला पाणी देणे शक्य नसल्याचं कर्नाटकनं म्हटले होते.