शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

तामिळनाडूला 3 दिवस 6000 क्युसेक पाणी सोडा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

By admin | Updated: September 27, 2016 19:24 IST

कर्नाटक सरकारनं पुढील तीन दिवस तामिळनाडूला 6000 क्युसेक पाणी सोडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.27 - कर्नाटक सरकारने पुढील तीन दिवस तामिळनाडूला 6000 क्युसेक पाणी सोडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसंच कावेरी पाणी वाटपावरुन दोन राज्यांमध्ये सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करावा, असे पुन्हा एकदा कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे. त्यानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत बैठक घेऊन शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत केंद्र सरकारला देण्यात आली आहे.
 
तामिळनाडूला पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्नाटकने त्याची अंमलबजावणी केली नाही. यावरुन कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारलं. यंदा पाऊस कमी पडल्याने कावेरी नदीच्या खोऱ्यात पाणीसाठा कमी असून तो कर्नाटकातील शेतकऱ्यांनाच पुरेसा नाही. त्यामुळे तामिळनाडूला पाणी देणे शक्य नसल्याचं कर्नाटकनं म्हटले होते.