शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

फेसबूकवर कमी बोला, प्रत्यक्ष कृतीवर भर द्या - अखिलेश यांचा मोदींना सल्ला

By admin | Updated: October 15, 2015 12:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा खोचक सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे . ट्विटर, फेसबूक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर अॅक्टिव्ह राहून देशवासियांना सतत वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणा-या पंतप्रधान मोदींवर अखिलेश यांनी एका वृत्वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान टीका केली. 
पंतप्रधान मोदी यांनी आपला पक्ष व मित्रपक्षातील नेत्यांशी चर्चा करून विकासावर भर देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे. मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर जास्त भर द्यावा, असे अखिलेश यांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशमधील दादरी येथे बीफ खाल्ल्याच्या अफेववरून एका मुस्लिम नागरिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी बोलताना अखिलेश यांनी बीफ खाणाऱ्यांना आपला वैयक्तिक विरोध असल्याचे म्हटले. मात्र जगभरात बीफ खाल्ले जात असताना तुम्ही ते बंद करू शकत नाही असे सांगत कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.