शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करा - केटीएस तुलसी

By admin | Updated: March 3, 2016 15:53 IST

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३ - महाराष्ट्रामध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे. केटीएस तुलसी यांनी शेतकरी आत्महत्येवर बोलताना ही मागणी केली आहे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात एकूण 3000 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती केटीएस तुलसी यांनी यावेळी दिली.
 
जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे आणि दुष्काळामुळे 124 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी देण्यात आलेली आश्वासन फोल ठरल्याचा आरोप केटीएस तुलसी यांनी केला आहे. असं असतानादेखील काही नेते आत्महत्या करण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचं वक्तव्य करत आहेत. 90 लाख शेतक-यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. सरकारने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केटीएस तुलसी यांनी केली आहे.