शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

माझं मौन जास्त बोलकं - मोदी

By admin | Updated: May 8, 2014 19:49 IST

राजकीय दबावाला बळी पडत निवडणूक आयोगने मला वाराणसीत येण्यापासून मज्जाव केला असल्याची टीका मोदींनी आपल्या भाषणात केली.

ऑनलाइन टीम
 
वाराणसी, दि. ८ - राजकीय दबावाला बळी पडत निवडणूक आयोगने मला वाराणसीत येण्यापासून मज्जाव केला असल्याची टीका मोदींनी आपल्या भाषणात केली. 'माझ्या मौनात भाषणापेक्षा जास्त सामर्थ्य आहे, तसेच माझ्या भाषणाने असं काय वाईट होतं मला कळत नाही', असंही मोदींनी म्हटले. ते रोहानिया येथे प्रचारसभेत बोलत होते. मी बनारसलाही भेट दिली असून जे मैदान सोडून पळाले त्यांना माझा पोटशुळ आहे, त्यांच्याकडे माझा सामना करण्याची ताकद नाही. माझ्या विरोधकांनी माझ्या सभांना आक्षेप घेतला. या ठिकाणाहून वाराणसी फक्त १२ किलोमिटर दूर आहे. जर मला इथे कोणत्या प्रकारचा धोका नसेल तर वाराणसीत कसा असू शकतो, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच आपण माओवादी आणि जम्मु- काश्मिर सारख्या संवेदनशील विभागांनाही भेट दिली आहे. मग इथेच अडचण का, मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांचे नाव न घेता, पिता- पुत्राचे सरकार असलेल्या राज्यात ते एका माणसाला संरक्षण देऊ शकत नाहीत का, असंही ते या वेळी म्हणाले. तसेच काँग्रेसवर टीका करत त्यांनी मला गंगा आरती पासून रोखले आहे, निवडणुक आयोग तुम्हाला निवडून देणार नसून लोक तुमची सत्ता संपुष्टात आणणार आहेत. असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे.