शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

By admin | Updated: March 29, 2015 01:26 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. रायबरेलीत आल्यानंतर सोनिया गांधी ह्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पचवर गावात पोहोचल्या. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आपले पीक नष्ट झाले आहे आणि आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली.सोनिया गांधी यांनी बांदीपूर व शिवपुरी गावात जाऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)