शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

By admin | Updated: March 29, 2015 01:26 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. रायबरेलीत आल्यानंतर सोनिया गांधी ह्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पचवर गावात पोहोचल्या. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आपले पीक नष्ट झाले आहे आणि आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली.सोनिया गांधी यांनी बांदीपूर व शिवपुरी गावात जाऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)