शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

सोनिया यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

By admin | Updated: March 29, 2015 01:26 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि बछरावा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. रायबरेलीत आल्यानंतर सोनिया गांधी ह्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पचवर गावात पोहोचल्या. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आपले पीक नष्ट झाले आहे आणि आतापर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली.सोनिया गांधी यांनी बांदीपूर व शिवपुरी गावात जाऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)