शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्मार्ट फोन बाजारात ५१ टक्के वाटा ३० प्रमुख शहरांचा

By admin | Updated: March 4, 2016 02:15 IST

गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्मार्ट फोन बाजारातील ५१ टक्के वाटा प्रमुख ३० शहरांत होता, असे एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्मार्ट फोन बाजारातील ५१ टक्के वाटा प्रमुख ३० शहरांत होता, असे एका अहवालात म्हटले आहे.आयडीसी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्मार्ट फोनची सर्वाधिक मागणी दिल्लीत असून, त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. स्मार्ट फोनचे आकर्षण जसे जसे वाढेल तसे तसे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरातील बाजाराचा हिस्सा बनेल, असे हा अहवाल म्हणतो.दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील प्रमुख २५ शहरांत स्मार्ट फोनचा हिस्सा २१.३ टक्के आहे. आयडीसी दक्षिण आशियाचे प्रबंधक जयदीप मेहता म्हणाले की, डाटा उपलब्ध होण्याने आणि ई कॉमर्सच्या विस्तारासोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरातील स्मार्ट फोनचे ग्राहक जागरूक होत आहेत. त्यातच आता ४ जीतील स्मार्टफोनमुळे या क्षेत्रात अधिक वृद्धी पाहायला मिळू शकेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)