शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बिहारच्या पूरस्थितीसाठी पुन्हा फराक्का बॅरेजच्या नावाने ओरड; जलसंपदा मंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:18 IST

एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे.

पाटणा :बिहारमध्ये दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसाठी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी बांगलादेशसाेबत गंगा नदीच्या पाणीवाटपाचा करार आणि फराक्का बॅरेजच्या चुकीच्या रचनेला दाेषी ठरविले आहे. बिहारला पावसाळ्यात दरवर्षी भीषण पुराचा तडाखा बसताे. त्यानंतर वर्षभर दुष्काळी स्थिती निर्माण हाेते. याचे खापर जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी फराक्का बॅरेजवर फाेडले आहे. (Shout again in the name of Farakka Barrage for Bihar flood situation water resources minister commented on it)

एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे. पावसाळ्यानंतर नदीपात्रात १४०० क्युसेक एवढा विसर्ग हाेणे आवश्यक आहे. मात्र, ताे केवळ ४०० क्युसेक एवढाच राहताे. त्यामुळे राज्याला पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नाही, असे झा म्हणाले.

प्रत्येक शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये पंजाब आणि हरयाणाप्रमाणे हरितक्रांती झालेली दिसून येईल, असे झा म्हणाले.

सातत्याने ओरडपश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर फराक्का बॅरेज उभारण्यात आले आहे. त्याचे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले. बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवून माेठ्या परिसराला पाणीपुरवठा करण्याचा हेतू हाेता. मात्र, त्यावर बांगलादेशने आक्षेप घेतला हाेता. प्रत्यक्षात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीचा गाळ वाहून नेण्यासाठी पुरेसा प्रवाह नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे बिहारमध्ये सातत्याने पूरस्थिती निर्माण हाेते, अशी ओरड नेहमी हाेते. 

टॅग्स :BiharबिहारfloodपूरBangladeshबांगलादेश