शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांचा प्रियंका गांधींना टोला

By admin | Updated: June 2, 2014 19:05 IST

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर सुरक्षा तपासातून आपल्या कुटुंबाला मिळालेली सवलत काढून घेण्याची सूचना एसपीजीला केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते, असा टोला हाणला.

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर सुरक्षा तपासातून आपल्या कुटुंबाला मिळालेली सवलत काढून घेण्याची सूचना एसपीजीला केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते, असा टोला हाणला. रिजीजू यांनी प्रियंका गांधी यांचा नामोल्लेख न करता म्हणाले की, कुणीही सुरक्षेचे राजकारण करायला नको. प्रियंका गांधी यांनी आपल्या कुटुंबाला विमानतळावर सुरक्षा तपासातून मिळत असलेली सवलत रद्द करण्याची सूचना एका पत्राद्वारे एसपीजी प्रमुखांना केली होती. रिजीजू यांना प्रियंका गांधी यांनी एसपीजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, याविषयीचा निर्णय सुरक्षा संस्थांवर सोपवणेच योग्य आहे. एसपीजी प्रमुख दुर्गा प्रसाद यांना पाठवलेल्या पत्रात प्रियंका गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमातील वृत्तांचा संदर्भ दिला होता, त्यात विमानतळावरील सुरक्षा तपासातून सवलत देण्यात आलेल्या व्हीव्हीआयपीच्या यादीतून रॉबर्ट वाड्रा यांचे नाव वगळण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. प्रियंकाने असे लवकरात लवकर झाल्यास चांगलेच आहे, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)