शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

दुस-या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ७९.७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 20:05 IST

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले.

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले. ५६ जागांसाठी एकूण ३८३ उमेदवार रिंगणात असून, यात ३३ महिला आहेत. एकूण १.२ कोटी नागरीकांकडे मतदानाचा अधिकार होता.
 
माओवाद्यांच्या धोक्यामुळे बीरभूम जिल्ह्यातील सात मतदारसंघात मतदानाची वेळ चारवाजेपर्यंत होती. अन्य मतदारसंघात सहावाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवूनही काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. 
 
बीरभूममधील दमरत गावातील मतदान केंद्राजवळ तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. या हिंसाचारात आठ जण जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन-तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर दिनाजपूरमधील सीपीआय (एम), काँग्रेसच्या कार्यालयात घुसून काही जणांनी तोडफोड केली. 
 
या हिंसाचारासाठी काँग्रेसने तृणमुल कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. मालदामध्ये मतदान केंद्राबाहेर सीपीआय(एम) आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.