शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

४ दिवस जेवण दिले नाही म्हणून सास-याने घेतला सुनेचा जीव

By admin | Updated: June 10, 2015 10:37 IST

जेवण न दिल्याने संतापलेल्या सास-याने सुनेची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह (वय ७८) याला अटक केली असून हरी सिंह यांनी गुन्ह्याची कबूलीही दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० -  जेवण न दिल्याने संतापलेल्या सास-याने सुनेची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह (वय ७८) याला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबूलीही दिली आहे. 

दिल्लीतील सुलतानपुरी येथे तेजपाल सिंह, त्याची पत्नी निर्मला, मुलं व वडिल हरी सिंह यांच्यासह राहतो. तेजपाल हा न्हावी असून घराजवळच त्याचे दुकान आहे. सोमवारी रात्री तेजपालची पत्नी निर्मला (वय ४५) यांनी सासरे हरी सिंह यांना जेवण दिले नाही. यामुळे हरी सिंह चांगलेच संतापले. रात्री सर्व जण गच्चीवर झोपले असताना हरी सिंह यांनी सून निर्मलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निर्मला यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच निर्मला यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हरी सिंह यांना ताब्यात चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. सुनेने गेल्या चार दिवसांपासून जेवण न दिल्याने राग आला व रागाच्या भरात हे कृत्य घडले अशी कबुली हरी सिंह यांनी दिली.