शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

केंद्रीय विद्यालयांमध्ये संस्कृत तिसरी भाषा

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन भाषेला वगळता पर्याय म्हणून संस्कृतला तिस:या भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने वाद उफाळला आहे. शैक्षणिक सत्र सुरू असतानाच घेतलेल्या या निर्णयाचा फटका देशभरातील 5क्क् केंद्रीय विद्यालयांमधील 7क् हजारांवर विद्याथ्र्याना बसू शकतो.
वादाच्या पाश्र्वभूमीवर  प्रतिज्ञापत्र दाखल करण्याला परवानगी द्या, अशी विनंती अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर केली. खंडपीठाने तशी मुभा देत सुनावणी शुक्रवारी निश्चित केली आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या एका समूहाने सादर केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याला सहमती दर्शविली होती. दरम्यान, न्यायालयाने एका जनहित याचिकेवर केंद्राला उत्तर मागितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4कोणत्या भाषेची निवड करायची हा निर्णय विद्यार्थी व पालकांवर सोडायला हवा. शैक्षणिक सत्र चालू असतानाच विद्याथ्र्यावर भाषेची सक्ती लादली जाऊ नये, असा युक्तिवाद याचिकाकत्र्याच्या वकिलाने केला आहे.