शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

केंद्रीय विद्यालयांमध्ये संस्कृत तिसरी भाषा

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन भाषेला वगळता पर्याय म्हणून संस्कृतला तिस:या भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने वाद उफाळला आहे. शैक्षणिक सत्र सुरू असतानाच घेतलेल्या या निर्णयाचा फटका देशभरातील 5क्क् केंद्रीय विद्यालयांमधील 7क् हजारांवर विद्याथ्र्याना बसू शकतो.
वादाच्या पाश्र्वभूमीवर  प्रतिज्ञापत्र दाखल करण्याला परवानगी द्या, अशी विनंती अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर केली. खंडपीठाने तशी मुभा देत सुनावणी शुक्रवारी निश्चित केली आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या एका समूहाने सादर केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याला सहमती दर्शविली होती. दरम्यान, न्यायालयाने एका जनहित याचिकेवर केंद्राला उत्तर मागितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4कोणत्या भाषेची निवड करायची हा निर्णय विद्यार्थी व पालकांवर सोडायला हवा. शैक्षणिक सत्र चालू असतानाच विद्याथ्र्यावर भाषेची सक्ती लादली जाऊ नये, असा युक्तिवाद याचिकाकत्र्याच्या वकिलाने केला आहे.